Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रेल्वेने टॅँकरचे पाठविले ४ कोटींचे बील!

Webdunia
शुक्रवार, 13 मे 2016 (13:58 IST)
दुष्काळग्रस्तांसाठीच्या कैवाराचा मोठा गाजावाजा करत मिरजेहून लातूरच्या जनतेची तहान भागविण्यासाठी रेल्वेने पुरवण्यात आलेल्या पाण्याचं 4 कोटी रुपयांचं बील रेल्वेने शासनाला पाठविले आहे. यावरुन तीव्र संताप आणि नाराजी व्यक्त होत आहे.
 
‘जलदूत’ने लातूरला पाणी दिल्याचं 4 कोटींचे बिल लातूरच्या जिल्हाधिकार्‍यांना नुकतेच मिळाले आहे. या बिलाची रक्कम कोणी द्यायची यावरुन संभ्रम निर्माण झाला. शिवाय मोठा गाजावाजा करुन दुष्काळग्रस्तांना दिलेल्या पाण्याच्या प्रयत्नावरही पाणी फेरले गेले. रेल्वे मंत्रालयावर टीका सुरु झाली होती.
 
दरम्यान, हे बिल राज्याला मिळालेल्या दुष्काळनिधीतून दिले जाणार असल्याले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, रेल्वेनेही ट्वीटच्या माध्यमातून यावर स्पष्टीकरण दिले आहे. जलदूत एक्स्प्रेसच्या खर्चाचा भार रेल्वेकडून उचलला जाणार होता. मात्र, राज्य सरकारने विनंतीवरुनच जलदूत एक्स्प्रेसचा खर्च निम्मा-निम्मा भागवणार असल्याचं रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

महाराष्ट्रात एका कपलने आवासीय योजनेच्या नावाखाली 1.48 कोटी रुपये लुटले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकतंत्र संपुष्टात आणता आहेत- अरविंद केजरीवाल

काळ बनले इयरफोन, दोन बहिणींचे मृतदेह मिळाले रेल्वे ट्रॅकवर

'जगामध्ये असे देश जास्त नाही आहे, जिथे....', अमेरिकेने भारताच्या लोकतंत्राला घेऊन दिला मोठा जबाब

महावितरण कर्मचाऱ्याकडून लाच मागितल्या प्रकरणात उप निरीक्षकावर गुन्हा दाखल

मुंबई : 16 लोकांच्या मृत्यू नंतर आता 8 मोठे होर्डिंग काढण्याचे आदेश

महाराष्ट्र : पीएम नरेंद्र मोदींसोबत राज ठाकरे व्यासपीठावर एकत्र, राज ठाकरेंनी केंद्र सरकारचे केले कौतुक

राज्यात पुन्हा येणार मुसळधार पाऊस, या जिल्ह्यांना दिला पावसाचा अलर्ट

एक्सप्रेस वेवर भाविकांनी भरलेल्या चालत्या बसला आग, आठ जण जिवंत जळाले

World AIDS Vaccine Day 2024:विश्व एड्स वैक्सीन दिवस आज,इतिहास, महत्व जाणून घ्या

पुढील लेख
Show comments