Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शिवरायांचे दुर्मीळ पत्र सापडले!

वेबदुनिया
PR
छत्रपती शिवाजी महराजांचे एक दुर्मीळ पत्र भारत इतिहास संशोधक मंडळाच्या दफ्तरात सापडले आहे. हे पत्र अस्सल असून, यावर शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे. शिवाजी महाराजांचे हे पत्र 1929मध्य मंडळातल्या स.गं. जोशी यांना मिळाले होते. त्यानंतर मंळडाने या पत्रातला मजकूर 1930 मध्ये शिवचरित्र-साहित्य खंड 2मध्ये प्रकाशित केला. त्यांनतर मात्र 1930मध्ये हे पत्र गहाळ झाले होते. आता तब्बल 82 वर्षांनंतर हे पत्र भारत इतिहास संशोधक मंडळाच्या दफ्तरात सापडले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे अस्सल पत्र अत्यंत जीर्ण झाले असून, त्यातील पंचाहत्तर टक्के मजकूर हा सध्याच्या परिस्थितीतही वाचता येतो. शाई जास्त लागल्यामुळे शिक्कामोर्तबाचे वाचन करता येत नाही, मात्र मोजमापावरून हे पत्र शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी अर्थात 1646 मध्ये लिहिलेले होते.

श्री जोतिबा चालीसा Jotiba Chalisa

शनी दोषांपासून मुक्तीसाठी प्रभावी मंत्र

कोणाला स्वर्गात खाण्यासाठी काही मिळत नाही?

देवपूजा - एक मेडिटेशन

Chaturthi ही 5 पाने अर्पण करून गणपतीला प्रसन्न करा

विद्यार्थिनीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या तरुणाविरोधात FIR नोंद

CBSE 12th Result 2024: CBSE बोर्डाचा 12वीचा निकाल जाहीर, निकाल याप्रमाणे तपासा

नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षीय मुलाचा मृत्यू , पूर्ण कुटुंब रुग्णालयात भर्ती

शरद पवार आणि उद्धव ठाकरे काँग्रेसचे होतील का? शशी थरूर यांनी बोलली मोठी बाब

ब्रेक फेल झाल्याने बस ने 8 वाहनांना दिली धडक, 4 लोक जखमी

Show comments