Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शिवरायांचे दुर्मीळ पत्र सापडले!

वेबदुनिया
PR
छत्रपती शिवाजी महराजांचे एक दुर्मीळ पत्र भारत इतिहास संशोधक मंडळाच्या दफ्तरात सापडले आहे. हे पत्र अस्सल असून, यावर शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे. शिवाजी महाराजांचे हे पत्र 1929मध्य मंडळातल्या स.गं. जोशी यांना मिळाले होते. त्यानंतर मंळडाने या पत्रातला मजकूर 1930 मध्ये शिवचरित्र-साहित्य खंड 2मध्ये प्रकाशित केला. त्यांनतर मात्र 1930मध्ये हे पत्र गहाळ झाले होते. आता तब्बल 82 वर्षांनंतर हे पत्र भारत इतिहास संशोधक मंडळाच्या दफ्तरात सापडले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे अस्सल पत्र अत्यंत जीर्ण झाले असून, त्यातील पंचाहत्तर टक्के मजकूर हा सध्याच्या परिस्थितीतही वाचता येतो. शाई जास्त लागल्यामुळे शिक्कामोर्तबाचे वाचन करता येत नाही, मात्र मोजमापावरून हे पत्र शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी अर्थात 1646 मध्ये लिहिलेले होते.

श्री आनंदनाथ महाराज कृत श्रीगुरुस्तवन स्तोत्र

पती-पत्नीच्या वयात किती फरक असावा?

आरती मंगळवारची

श्री स्वामी समर्थ आरती Swami Samarth 3 Aartis

श्री स्वामी समर्थ काकड आरती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Show comments