suvichar

केळीच्या पानावर वाढू नये श्राद्धाचे भोजन, कारण जाणून घ्या

Webdunia
श्राद्धात शुद्धतेचं खूप लक्ष दिलं जातं. भोजन कोणत्या धातूच्या भांड्यांतून वाढलं जातंय हे देखील महत्त्वाचे आहे. जाणून घ्या श्राद्धात कोणते भांडे वापरायला हवे.
 
सोनं, चांदी, कांस्य आणि तांब्याचे भांडे सर्वोत्तम आहे.
चांदीच्या भांडण्यात तर्पण केल्याने राक्षसांचा नाश होतो.
चांदीच्या भांड्याने तर्पण केल्याने पितृ तृप्त होतात.
चांदीच्या ताटात भोजन वाढल्याने पुण्य अक्षय होतं.
श्राद्धात लोखंड आणि स्टीलचे भांडे वापरू नये.
केळीच्या पानावर श्राद्धाचे भोजन वाढू नये. शास्त्रांप्रमाणे याने पितृ तृप्त होत नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

आरती मंगळवारची

गंगा आरतीबद्दलच्या या ५ अलौकिक गोष्टी तुम्हाला थक्क करून सोडतील

गंगा आरती : ॐ जय गंगे माता, श्री गंगे माता

आजपासून 'नवतपा' प्रारंभ! पुढील ९ दिवस असतील अत्यंत उष्ण, कोणत्याही परिस्थितीत या चुका टाळा

Ganga Dussehra 2026 गंगा दशहरा कधी आहे? तारीख, शुभ मुहूर्त, १० पापांपासून मुक्ती आणि पूजेची विधी

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

पुढील लेख
Show comments