Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पितृ पक्ष 2020 : श्राद्धात खीर-पुरीच का खायला दिली जाते...

Webdunia
शनिवार, 5 सप्टेंबर 2020 (08:27 IST)
पितृ पक्षात शिजवलेले अन्न देणगी स्वरूपात देण्याचे विशेष महत्व आहेत. खीर हे पायस अन्न मानले जाते. पायस हा पहिले प्रसाद मानले जाते. या मध्ये दूध आणि तांदळाची शक्ती आहे. तांदूळ असे धान्य आहे जे जुनं झाले तरीही खराब होत नाही. तांदूळ जेवढा जुना असतो तेवढाच चांगला असतो. तांदुळाच्या या गुणधर्मामुळे ते जन्मापासून ते मृत्यू पर्यंतच्या संस्कारात समाविष्ट केला जातो. म्हणून पितरांना खिरीचा प्रसाद असतो. 
 
या मागील सार्वजनिक मान्यता अशी आहे की भारतीय समाजात खीर-पुरी साधारणतः सणासुदीच्या वेळेस केले जाणारे पदार्थ आहे. पितृपक्ष हे देखील पितरांचा सण मानले जाते. असे म्हणतात की या काळात आपले पितृ किंवा पूर्वज आपल्या घरी भेट देतात. त्यांचा आतिथ्यासाठी खीर-पुरी बनवतात.
 
या मागे एक व्यावहारिक कारण देखील आहे. श्रावणाचा महिना उपवासाचा महिना म्हणून धरला जातो. बरेच लोकं महिनाभर उपवास करायचे, त्यामुळे त्यांना फार अशक्तपणा येत असे. भाद्रपद महिन्यात श्राद्धात खीर-पुरीचे जेवण त्यांना सामर्थ्य देत असायचे म्हणूनच खीर-पुरी बनवायची ही प्रथा सुरु करण्यात आली.

संबंधित माहिती

एकादशमुखहनुमत्कवचम्

श्री हनुमत् पञ्चरत्नम्

श्रीहनुमन्नमस्कारः

वीरविंशतिकाव्यं श्रीहनुमत्स्तोत्रम्

श्रीहनुमत्भुजङ्गस्तोत्रम्

पश्चिम रेल्वे मुंबई आणि अहमदाबाद ते राजस्थानसाठी तीन जोडी उन्हाळी विशेष गाड्या चालवणार, जाणून घ्या वेळापत्रक.

मुंबईत शॉपिंग सेंटरच्या टॉयलेटमध्ये महिला वकिलाचा विनयभंग, जिवे मारण्याचा प्रयत्न

येस बँकेचे सहसंस्थापक राणा कपूर चार वर्षांनंतर तुरुंगातून बाहेर येणार

विवाहबाह्य संबंध घटस्फोटाचे कारण असू शकतात, मुलाचा ताबा नाही: मुंबई उच्च न्यायालय

LSG vs CSK : लखनौने चेन्नईचा आठ गडी राखून पराभव केला

पुढील लेख
Show comments