Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोणत्या इच्छेसाठी कितीदा जपावे महामृत्युंजय मंत्र..

Webdunia
शास्त्रांमध्ये भिन्न-भिन्न कार्यांसाठी भिन्न- भिन्न संख्यांमध्ये मंत्राचे जप करण्याचे विधान आहे. तसेच कोणत्या कार्यांसाठी महामृत्युंजय मंत्र किती वेळा जपावे याचा उल्लेख करण्यात आला आहे.
* भीतीपासून मुक्तीसाठी 1100 वेळा जप केला जातो.
 
* रोगांपासून मुक्तीसाठी 11000 वेळा जप केला जातो.

* पुत्र प्राप्तीसाठी, प्रगतीसाठी, अकाली मृत्यू टाळण्यासाठी सव्वा लाख या संख्येत मंत्र जपणे अनिवार्य आहे.
 
मंत्रानुष्ठानासाठी शास्त्रांप्रमाणे नियम पाळणे आवश्यक आहे, अन्यथा लाभाऐवजी हानी होण्याची शक्यता अधिक असते. म्हणून प्रत्येक कार्य शास्त्रसम्मत केले पाहिजे. यासाठी एखाद्या योग्य आणि विद्वान व्यक्तीचे मार्गदर्शन घेतले पाहिजे.
 
जर साधक पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने साधना करेल तर इच्छित फल प्राप्तीची शक्यता वाढते.

महाराष्ट्र दर्शन : आदिशक्ती एकविरा आई

शुक्रवारी रात्री करा हा गुप्त उपाय, देवी लक्ष्मीच्या कृपेने पैशाची कमतरता भासणार नाही

शुक्रवारची आरती.... जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा ॥

श्री तुलजा भवानी स्तोत्र

मोहिनी एकादशी 2024 रोजी हे उपाय केल्याने 3 राशींचे भाग्य बदलू शकते

महाराष्ट्रात एका कपलने आवासीय योजनेच्या नावाखाली 1.48 कोटी रुपये लुटले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकतंत्र संपुष्टात आणता आहेत- अरविंद केजरीवाल

काळ बनले इयरफोन, दोन बहिणींचे मृतदेह मिळाले रेल्वे ट्रॅकवर

'जगामध्ये असे देश जास्त नाही आहे, जिथे....', अमेरिकेने भारताच्या लोकतंत्राला घेऊन दिला मोठा जबाब

महावितरण कर्मचाऱ्याकडून लाच मागितल्या प्रकरणात उप निरीक्षकावर गुन्हा दाखल

पुढील लेख
Show comments