Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तिरंदाजी विश्वचषकात भारताला सुवर्ण

वेबदुनिया
WD
भारताच्या महिला तिरंदाजांनी पोलंडमध्ये तिरंगा फडकवला. तिरंदाजी विश्वचषकात भारतीय संघाने महिलांच्या रिकव्र्ह प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली.

दीपिका कुमारी, लैशराम बोम्बायला देवी आणि रिमी ब्रुईली या तिघींनी भारताला सलग दुस-या विश्वचषकात सुवर्णपदक मिळवून दिले आहे.

फायनलमध्ये तिघींनीही शानदार कामगिरी बजावली आणि बलाढ्य दक्षिण कोरियावर २१९-२०५ अशा विजयाची नोंद केली.

याआधी जुलै महिन्यात कोलंबियात झालेल्या तिरंदाजी विश्वचषकातही भारताने सुवर्णपदक मिळवले होते. त्यानंर पोलंडमध्ये विश्वचषकाच्या चौथ्या आणि अखेरच्या फेरीतही सुवर्ण मिळवत भारतीय महिलांनी तिरंदाजीत आपले वर्चस्व कायम राखले आहे.

SRH vs KKR : कोलकाताने हैदराबादचा आठ गडी राखून पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला

महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल कधी लागणार शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी सांगितले

लंडनहून सिंगापूरला जाणाऱ्या विमानात एअर टर्ब्युलन्समुळे एका प्रवाशाचा मृत्यू,अनेक जखमी

मनीष सिसोदिया यांना उच्च न्यायालयाचा धक्का, जामीन अर्ज फेटाळला

Covid 19: सिंगापूरमध्ये कहर केल्यावर आता KP1 आणि KP2 प्रकारांच्या संसर्गाचा भारतात शिरकाव

पुणे प्रकरणातील तिन्ही आरोपींना 24 मेपर्यंत पोलिस कोठडी

Pune Porche Accident :अल्पवयीन आरोपीला दारू देणारा बारला सील केले

आयसीएमआरने कोवॅक्सिन वरील बीएचयूच्या अहवालावर प्रश्न उपस्थित केले

KKR vs SRH सामन्यात पाऊस पडला तर IPL फायनलचे तिकीट कोणत्या संघाला मिळेल? तपशीलवार जाणून घ्या

T20 World Cup 2024:भारत पहिल्यांदाच या संघांशी भिडणार, जाणून घ्या सामना कधी होणार

Show comments