Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विश्वनाथन आनंद भारतरत्नचा हकदार: जयललीता

Webdunia
बुधवार, 6 जून 2012 (10:13 IST)
PR
PR
पाचव्यांदा विश्व बुद्धीबळ विजेता ठरलेल्या विश्वनाथन आनंदला देशाचा सर्वौच्च नागरी पुरस्कार 'भारत रत्न' देण्याची मागणी करणार्‍यांमध्ये तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचा समावेश झाला आहे.

आपल्या निवासस्थानी सोमवारी आनंदला भारतरत्न देण्याच्या प्रश्नावर निश्चितच आनंद पुरस्काराचा हकदार असल्याचे उत्तर दिले. मुख्यमंत्र्यांनी पाचव्यांदा जागतिक जेतेपद मिळविणार्‍या आनंदला दोन कोटींचे बक्षीस दिले आहे.

त्याने नुकतीच इज्राईलच्या बोरिस गेलफांदचा पराभव करत पाचव्यांदा विश्व बुद्धीबळ स्पर्धा जिंकली. यानंतर त्याला भारतरत्न देण्याच्या मागणीने जोर धरला आहे.

पंतप्रधान मोदी यांची सभा शिवतीर्थावर सभेतून उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका

मोशी होर्डिंग कोसळल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

iQOO Z9x 5G: सर्वात स्वस्त गेमिंग स्मार्टफोन उत्तम वैशिष्ट्येसह लॉन्च

महाराष्ट्र गद्दारांना कधीच माफ करणार नाही म्हणत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

स्वातीनंतर आता बिभव कुमारने तक्रार नोंदवली, म्हणाले केजरीवालांना अडकवणं मालिवाल यांचा हेतू

मनिका बत्रा आणि शरथ कमल पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला आणि पुरुष संघाचे नेतृत्व करतील

Russia-Ukrain War: रशिया युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षां विरोधात अपप्रचार करत असण्याचा अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेचा दावा

भाजपने रचला संपूर्ण कट, घटनेच्या वेळी केजरीवाल घरी नव्हते स्वातीचे आरोप खोटे असल्याचा अतीशी म्हणाल्या

IPL 2024 MI vs LSG: आज रोहित MI साठी खेळणार शेवटचा सामना, चाहत्यांचा प्रतिक्रिया व्हायरल

MI vs LSG : मुंबईच्या पलटनचा लखनौशी सामना, लखनौ सामना जिंकण्याच्या प्रयत्नात, प्लेइंग 11 जाणून घ्या

Show comments