Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विश्वनाथन आनंद भारतरत्नचा हकदार: जयललीता

Webdunia
बुधवार, 6 जून 2012 (10:13 IST)
PR
PR
पाचव्यांदा विश्व बुद्धीबळ विजेता ठरलेल्या विश्वनाथन आनंदला देशाचा सर्वौच्च नागरी पुरस्कार 'भारत रत्न' देण्याची मागणी करणार्‍यांमध्ये तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचा समावेश झाला आहे.

आपल्या निवासस्थानी सोमवारी आनंदला भारतरत्न देण्याच्या प्रश्नावर निश्चितच आनंद पुरस्काराचा हकदार असल्याचे उत्तर दिले. मुख्यमंत्र्यांनी पाचव्यांदा जागतिक जेतेपद मिळविणार्‍या आनंदला दोन कोटींचे बक्षीस दिले आहे.

त्याने नुकतीच इज्राईलच्या बोरिस गेलफांदचा पराभव करत पाचव्यांदा विश्व बुद्धीबळ स्पर्धा जिंकली. यानंतर त्याला भारतरत्न देण्याच्या मागणीने जोर धरला आहे.

विद्यार्थिनीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या तरुणाविरोधात FIR नोंद

CBSE 12th Result 2024: CBSE बोर्डाचा 12वीचा निकाल जाहीर, निकाल याप्रमाणे तपासा

नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षीय मुलाचा मृत्यू , पूर्ण कुटुंब रुग्णालयात भर्ती

शरद पवार आणि उद्धव ठाकरे काँग्रेसचे होतील का? शशी थरूर यांनी बोलली मोठी बाब

ब्रेक फेल झाल्याने बस ने 8 वाहनांना दिली धडक, 4 लोक जखमी

हवामान खात्याने दिले मोठे अपडेट, 3-4 तासांमध्ये वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस

महाराष्ट्र बोर्ड 10 वी आणि 12 वी च्या रिजल्टसाठी नवीन अपडेट, विद्यार्थ्यांना वाट पाहावी लागणार नाही

महाराष्ट्रात परत पाय पसरत आहे कोरोना, नव्या वैरिएंटचे 91 प्रकरण मिळाले, मोठ्या शहरांमध्ये सर्वात जास्त रुग्ण

Lok Sabha Elections : चौथ्या टप्प्यात 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 96 जागांवर मतदान सुरू

RCB vs DC : दिल्लीचा 47 धावांनी पराभव करत बेंगळुरूचा सलग पाचवा विजय

Show comments