suvichar

विजय मिळवून देणे हेच लक्ष्य - अनुप कुमार

Webdunia
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017 (11:16 IST)
खेळ कोणतेही असो, त्यात कर्णधाराची भूमिका ही महत्त्वाची असते. क्रिकेट, फुटबॉलसारख्या खेळांमध्ये कर्णधाराला आपल्या संघासमोर एक चांगला खेळाडूचे उदाहरण घालून द्यायचे असते. कणीण प्रसंगामध्ये आपले डोकं शांत ठेवून संघाला विज कसा मिळवून द्यायचा. हे प्रत्येक कर्णधाराचे पहिले ध्येय असते. मग या सगळ्यात कबड्डी कशी मागे राहिले. प्रो-कबड्डीतल्या यू मुम्बाचा कर्णधार अनुप कुमारच्या मते, आपल्या संघाला सतत चांगली कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन देणारा खेळाडू कबड्डीचा चांगला कर्णधार बनू शकतो. जर कर्णधार संघाला, आपण सामने जिंकू शकतो असा विश्वास दिला नाही, तर संघाला मैदानात चांगली कामगिरी करणेही कठीण होऊन बसते.  
 
सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रातील शासकीय कर्मचारी २१ एप्रिलपासून अनिश्चित काळासाठी संपावर

महाराष्ट्र आरोग्य योजनांकरिता एक डिजिटल व्यवस्थापन प्रणाली बनणार

मणिपूरमध्ये ५.२ तीव्रतेचा भूकंप

जर्मनीतील गुरुद्वारात हिंसक संघर्ष, ११ जण जखमी

खाशाबा दादासाहेब जाधव यांच्या पद्मविभूषणबाबत ४ मेपर्यंत मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

पुढील लेख
Show comments