Dharma Sangrah

दिवाळीचा फराळ केला नाही रेश्माने

Webdunia
सोमवार, 7 नोव्हेंबर 2016 (12:22 IST)
नवी दिल्ली- राष्ट्रकुल स्पर्धेत रेश्मा मानेला सिंगापूरमध्ये 63 किलो वजनी गटशत खेळायचे होते. त्यामुळे वजन कोण्यातही परिस्थितीत वाढणा नाही, याकडे तिचा कटाक्ष होता. त्यामुळे गेल्या काही दिवसांत तिने अतिशय काटेकोरपणे आपला डायट सांभळला.
 
दिवाळीचा फराळ केलास का? या प्रश्नावर तिने चिवडा, चकली आवडते पण त्याला या वर्षी हातही लावला नाही. एखाद्या खेळाडूला पुढे जायचे असेल, तर त्याने या गोष्टी टाळायलाच हव्यात, अशी प्रतिक्रिया रेश्माने दिली होती.
 
रेश्माची मेहनत पाहता, तिचे हे यश अपेक्षित होते. गोंदा येथील कामगिरीनंतर तिचा आ‍त्मविश्वास दुणावला होता.
सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रात ऊर्जा व्यवस्थापनात एआयचा वापर

बल्लारशाह ते मुंबई दरम्यान नवीन ट्रेनची घोषणा करण्यात आली

२० ते २२ एप्रिल दरम्यान महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

पुण्यात ज्येष्ठ नागरिकांना ३०% मालमत्ता कर सवलत मिळणार असल्याची बातमी खोटी, पुणे महानगरपालिकेने स्पष्टीकरण दिले

सक्तीच्या धर्मांतराच्या आणखी एका प्रकरणामुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली

पुढील लेख
Show comments