Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पेनकार्ड आणि आधार कार्डशी निगडित 10 नियम बदलण्यात आले आहे, आता येथे देखील द्यावे लागेल Aadhar

Webdunia
बुधवार, 18 सप्टेंबर 2019 (15:07 IST)
सरकारने पेन कार्ड आणि आधार कार्डशी निगडित काही नियमांमध्ये बदल केला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आधार कार्ड, कॅश काढणे, कॅश जमा करणे, आयटीआर (ITR) फायलिंगच्या बर्‍याच नियमांमध्ये बदल केला आहे. सरकारचा फोकस ब्लॅक मनीला रोखणे, डिजीटल ट्रांजेक्शनला बढावा देणे आणि देशात पारदर्शिता आणणे आहे.
 
हे आहे पेन आणि आधारशी निगडित नवीन नियम
 
1 वित्त मंत्री निर्मला सीतारमण यांनी बजेटमध्ये अॅलन केले की ज्या लोकांजवळ पेनकार्ड नाही आहे ते आता आधार नंबर देऊन देखील आपले टॅक्स रिटर्न फाइल करू शकतात.
2 जर तुम्ही 50 हजार रुपयांपेक्षा जास्त कॅश ट्रांजेक्शन करत असाल तर पेन नंबरच्या बदले आधार नंबर देऊ शकता. बँकेत जर तुम्ही 50 हजार रुपयांपेक्षा जास्त जमा करत असाल तर आधार नंबरने देखील तुमचे काम होऊ शकते.
3 जर तुम्ही 2 लाखापेक्षा जास्त सोनं विकत घेता तर ज्वेलर तुम्हाला पेनकार्ड मागतो. आता तुम्ही ज्वेलरला आपले आधार नंबर देऊ शकता.
4 जर तुम्ही एखादी फोर व्हीलर वाहन विकत घेत असाल तर आता पेनकार्डच्या जागेवर आधार कार्ड देऊ शकता.
5 आता क्रेडिट कार्डच्या अर्जीसाठी देखील पेनकार्ड गरजेचे नाही आहे. येथे देखील आधार नंबराने काम चालवू शकता तुम्ही.
6 जर तुम्ही एखाद्या होटलमध्ये एका बिलावर 50 हजार रुपयांचे कॅश पेमेंट करत असाल किंवा परदेश भ्रमणावर एवढा खर्च करत असाल तर येथे देखील  आधाराने काम चालू शकत.
7 एखाद्या इंश्योरेंस कंपनीला प्रीमियमम्हणून तुम्ही एका वर्षात 50 हजारांचे पेमेंट करत असाल तेव्हा पेनच्या जागेवर आधार नंबर देऊ शकता.
8 जर तुम्ही एखाद्या कंपनीत जी लिस्टेड नाही आहे त्याचे 1 लाख रुपयांपेक्षा जास्त शेअर विकत घेतले असतील तेथे देखील आत आधार नंबराने काम चालवू शकता.
9 10 लाख रुपयांपेक्षा जास्त अचल संपती विकत घेण्यासाठी आता पेन कार्डच्या बदले आधार नंबर देऊ शकता.
10 म्युच्युअल फंड गुंतवणूक आणि शेअर्सच्या खरेदी विक्रीमध्ये जेथे पेनकार्ड गरजेचे आहे तेथे देखील आधार नंबर देऊ शकता. सरकार जसे फायनेंस बिलला मंजुरी देईल हे नियम लागू होतील.

पुणे सोलापूर महामार्गावर होर्डिंग कोसळलं, दोघे जखमी

RR vs KKR : राजस्थानला अव्वल स्थानी असलेल्या कोलकाताचा पराभव करून दुसरे स्थान मिळवायचे आहे

आंध्र प्रदेशातील अनंतपूरमध्ये रस्ता अपघात, एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

सात्विक-चिराग जोडी थायलंड ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचली

सिंगापूरमध्ये कोविड-19 च्या नवीन लाटेचा धोका, रुग्णांची संख्या सतत वाढत आहे

एलोरा कपमध्ये भारताने 12 पदके जिंकली, निखत मीनाक्षीला सुवर्ण पदक

CSK vs RCB : IPL मध्ये चैन्नईला पराभूत करून बेंगळुरूचा सलग सहावा विजय, 9व्यांदा प्लेऑफमध्ये पोहोचला

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

पुढील लेख
Show comments