Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आघाडीतील चिघळलेला वाद दोन दिवसांत सुटणार

Webdunia
शनिवार, 20 सप्टेंबर 2014 (10:46 IST)
विधानसभा निवडणुकीचे काउंटडाऊन सुरु झाले असून आज शनिवारी अधिसुचना जाहीर होणार आहे. परंतु अद्याप काँग्रेस-राष्ट्रवादीचा जागावाटपाचा गुंता सुटलेला नाही. परंतु आघाडीत चिघळलेला वाद दोन दिवसांत सुटण्याची चिन्हे दिसत आहेत.
 
अंतिम तोडगा काढण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची बैठक होणार असून, त्यात वाद निकाली काढले जातील. दोन्ही पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांनी एकत्र लढण्यास संमती दिली असून कोणत्याही परिस्थितीत आघाडी तुटू द्यायची नाही, असे निर्धार केला आहे. 
 
दुसरीकडे, शिवसेना- भाजप यांच्यातील युती देखील अखंड राहणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. जागांच्या वाटाघाटीला वेग दिला जाणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले. 

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

Show comments