Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आघाडीतील बिघाडीला कॉंग्रेस जबाबदार नाही- सोनिया गांधी

Webdunia
बुधवार, 1 ऑक्टोबर 2014 (11:10 IST)
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपावरून झालेल्या 'महाभारतात' कॉंग्रेस आणि राष्‍ट्रवादीतील 15 वर्षांची आघाडी तुडली. आघाडी काँग्रेसमुळे तुटलेली नाही, असे स्पष्टीकरण काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिले आहे. 
 
माझ्यामुळे किंवा राहुल गांधींमुळे आघाडी तुटली नसल्याचेही सोनियांनी सांगितले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आघाडी तुटण्यासाठी काँग्रेस जबाबदार असल्याचे खापर फोडले होते. त्यावर सोनिया गांधींनी यांनी मंगळवारी स्पष्टीकरण देऊन राष्ट्रवादीचे आरोप फेटाळून लावले. 
 
सोनिया गांधी जम्मूच्या दौर्‍यावर असताना पत्रकारांशी बोलत होत्या. पूरग्रस्तांच्या चौकशीसाठी सोनिया गांधी आणि राहुल गांधी दोन दिवस जम्मूत आहेत. यावेळी सोनियांना महाराष्ट्रातील आघाडीविषयी विचारणा झाली. त्यावेळी सोनिया उत्तर न देता निघून गेल्या.

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

Show comments