Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नवरात्रीतच निवडणुका का? राज ठाकरेंचा आयोगाला सवाल

Webdunia
बुधवार, 1 ऑक्टोबर 2014 (14:01 IST)
महाराष्‍ट्रात नवरात्रीतच विधानसभा निवडणुका का, पश्चिम बंगालमध्ये नवरात्रीत निवडणूका घेतल्या असत्या का असा सवाल मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी उपस्थित आहे. राज ठाकरे विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील जाहीर सभेत बोलत होते.
 
गणपती गेले आणि नवरात्रोत्सव सुरु झाला. तसेच लवकरच दिवाळी येईल, अशा सणासुदीच्या दिवसांनामध्या राज्यात निवडणूका घेण्याची काही गरज होती का? अशा शब्दात राज ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाचा समाचार घेतला.

पश्चिम बंगालमध्ये जर या दिवसांमध्ये निवडणुका असत्या तर, तेथील सर्व पक्ष एकत्र आले असते. आयोगाला निवडणुका पुढे ढकलल्या लागल्या असत्या. परंतु आपल्याकडे तर निवडणूक महत्त्वाची. सणांचे काय, असेही राज म्हणाले. 
 
वणीमधून मनसेचे राजू उंबरकर हे निवडणूक रिंगणात आहेत. उंबरकरांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांनी वणी येथे सभा घेतली.  दरम्यान, ऑक्टोबर हिटमुळे सर्वच नेत्यांच्या सकाळच्या सभांना गर्दी कमी आहे. त्याचा फटका राज ठाकरेंच्या सभांनाही बसत आहे.

पंढरपूरच्या विठुमाऊलीचे पदस्पर्श दर्शन येत्या 2 जूनपासून सुरु

Lok Sabha Elections 2024: पंतप्रधान मोदींनी पुरुलियामध्ये इंडिया आघाडीवर टीका केली, म्हणाले

आग्रा येथील तीन बूट व्यावसायिकांवर आयकर विभागाचा छापा,नोटा मोजताना मशीन थकली

आम आदमी पार्टीला चिरडण्याचा प्रयत्न करत आहे म्हणत केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

गुरु -शिष्याच्या नात्याला तडा, कुस्तीकोच ने केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

Thane : एक केळी जास्त घेतल्याने फळ विक्रेताची ग्राहकाला लोखंडी रॉडने मारहाण

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मान्सून वेळेपूर्वी अंदमानात दाखल होणार!

प्रयागराजमध्ये राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी, अनेक जखमी

नोएडाच्या हॉटेलला लागलेल्या आगीत महिला फिजिओथेरपिस्टचा मृत्यू

महाराष्ट्रात मतदान करण्यापूर्वी शाहरुख खानने लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले

Show comments