Marathi Biodata Maker

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी' का म्हणतात?

Webdunia
मनुष्याचे एक वर्ष हे देवांचे एक अहोरात्र असते. दक्षिणायन ही देवांची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो. आषाढ महिन्यात येणार्‍या कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होते, म्हणजेच देवांची रात्र सुरू होते; म्हणून आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी', असे म्हणतात.
 
महत्त्व : देवांच्या या निद्राकाळात असुर प्रबळ होतात व मानवाला त्रास देऊ लागतात. त्या आसुरी शक्तींपासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने साधना करणे आवश्यक असते. या आषाढी एकादशीचे महत्त्व खूप मोठे असून या एकादशी व्रताने सर्व पापांचा नाश होतो, असे समजले गेले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Budhwar Upay: बुधवारी करा हे चमत्कारी उपाय, व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगती होईल

आरती बुधवारची

संत शिरोमणी नरहरी सोनार: शिव-विष्णू ऐक्याचे मूर्तिमंत उदाहरण

Mahashivratri 2026: महाशिवरात्री १५ की १६ फेब्रुवारी? योग्य तारीख आणि शुभ वेळ जाणून घ्या

लग्नातील 'बत्ताशे फोडणे' प्रथा: परंपरा, महत्त्व आणि त्यामागील भावना

सर्व पहा

नक्की वाचा

Shree Mangeshi Rathyatra Goa 2026 श्री मंगेशी रथयात्रा गोवा बद्दल संपूर्ण माहिती

संत तुकाराम महाराजांचे ५ अभंग जे तुमचे जीवन बदलू शकतात

Essay on Corruption: भ्रष्टाचार: देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा

Weight Loss Recipe वजन कमी करायचे आहे? नाश्त्याला बनवा कमी तेलातले बाजरीचे अप्पे

नवर्‍याला 'अहो' म्हणण्यामागे दडलंय तरी काय? मराठी संस्कृतीतील त्यामागचे खास कारण माहित आहे का!

पुढील लेख
Show comments