Dharma Sangrah

LOC वर कधीही परिस्थिती बिघडू शकते, लष्करप्रमुखांचा इशारा

Webdunia
पाकिस्तानकडून सतत सीमाभागात गोळीबार केला जात आहे. तेथे कधीही परिस्थिती बिघडू शकते त्यामुळे देशाला कोणत्याही परिस्थितीसाठी तयार राहायला हवे असा इशारा लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी दिला आहे.
 
कलम 370 हटवल्यापासून पाकिस्तानकडून सीमेवर शस्त्रसंधी उल्लंघन करण्याचे प्रकार वाढले आहेत. पाकिस्तान देशातील अनियंत्रित वातावरणामुळे सीमेवरची परिस्थिती बिघडत आहे.
 
देशवासियांनी सर्व प्रकारच्या परिस्थितीसाठी लढायला सज्ज राहायला हवे. आम्हीही प्रत्येक परिस्थितीत सामना करायला तयार आहोत असं रावत यांनी सांगितलं.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

पुढील लेख
Show comments