Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अनुष्काच्या कपड्यांचा लिलाव!

Webdunia
बुधवार, 10 डिसेंबर 2014 (14:58 IST)
जम्मू-काश्मीर आणि आसामातील पुरामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली. तेथील स्थानिक लोक अजूनही निसर्गाशी झगडत आहेत. त्यांच्या मदतीसाठी बॉलिवूड सेलिब्रिटींनी पुढाकार घेतला आहे. रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा यांनी आपले चित्रपटात वापरलेले कपडे दान करण्याचा निर्णय घेतला आहे. या कपड्यांचा 
लिलाव करण्यात येणार असून, या लिलावातून जमा होणारे पैसे पूरग्रस्तांना देण्यात येणार आहेत.

ईबे इंडिया आणि इव्हेंट अॅण्ड एन्टरमेंट असोसिएशन यांनी एकत्र येऊन पूरग्रस्त काश्मीर आणि आसामच्या पुनर्बांधणीसाठी निदी गोळा करण्याचा निर्णय घेतला आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

सर्व पहा

नवीन

सानंदच्या रंगमंचावर 'बोक्या सातबंडे' हे बालनाट्य लहान मुलांसाठी खास ट्रीट

Bigg Boss OTT 3 वडापाव गर्लची गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड लाइफ

प्रेमसंबंध, अपहरण, फॅनची हत्या आणि सुपरस्टारला अटक; सिनेमात नाही खरंच घडलेला गुन्हा

सोनाक्षी सिन्हाने झहीर इक्बालसोबत केले लग्न

लैंगिक शोषणाच्या आरोपांवर नाना पाटेकरांनी मौन तोडले म्हणाले-

Show comments