Marathi Biodata Maker

आपण कर्शियल चित्रपटांच्या जाळ्यात अडकलोय : जान्हवी

Webdunia
शनिवार, 1 डिसेंबर 2018 (13:07 IST)
अभिनेत्री जान्हवी कपूरचे मानणे आहे की, आजचे निर्माते कमर्शियल चित्रपट बनवण्याच्या जाळ्यात कैद होऊन चित्रपटांची निर्मिती करत आहेत. जान्हवीने म्हटले आहे की, जुने चित्रपट पाहून वाटते की, त्या काळी फिल्ममेकर्सजवळ कथा आपल्या पद्धतीने सांगण्याचे स्वातंत्र्य अधिक होते. आज कोणताही चित्रपट ज्यामुळे महिला व्यक्तिरेखा सशक्त होते, त्याला नारीवादाशी जोडले जाते. 
 
गोव्यातील पणजीमध्ये सुरू असलेल्या भारताच्या 49व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2018 मध्ये आपले पिता बोनी कपूर यांच्याबरोबर एका खास चर्चेत भाग घेण्यासाठी पोहोचलेल्या जान्हवी कपूरने म्हटले आहे की, जुन्या काळाबरोबरच्या तुलनेत आजचे फिल्ममेकर्स स्वतंत्रपणे चित्रपट बनवित नाहीत. कदाचित पूर्वी कथामांडण्याचे स्वातंत्र्य अधिक होते. 
 
आज निर्माता कमर्शियल चित्रपटांच्या जाळ्यात अडकले आहेत. आज जर कुणा महिलेच्या सशक्त व्यक्तिरेखेचे चित्रपट येतात, तेव्हा त्याला नारीवादाशी जोडले जाते, खूप हल्लाबोल होतो. त्या काळी अनेक चांगले चित्रपट जसे मदर इंडिया, चालबाज, सुजाता, बंदिनी, सीता और गीतासारखे अन्यही महिला व्यक्तिरेखा लक्षात घेऊन चित्रपट बनवले होते, परंतु तेव्हा फेमिनिझच्या गोष्टी व्हायच्या नाहीत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

६७ वर्षीय मुकेश खन्ना यांनी अद्याप लग्न का केले नाही याचा खुलासा केला

पति पत्नी और वो दो' चा ट्रेलर रिलीज, आयुष्मान खुराना तीन सुंदरींमध्ये अडकला

एव्हलिन शर्माचा ५ वर्षांनंतर विवाह संपुष्टात आला, पती तुशान भिंडीपासून घटस्फोटासाठी अर्ज दाखल करणार

Funny सूर्याचे आजोळ अकोल्याचे

सलमान खानची रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटात दमदार भूमिका, त्याने स्वतः या भूमिकेसाठी विचारणा केली होती

सर्व पहा

नवीन

कान्स चित्रपट महोत्सवात ट्रोल झाल्यानंतर सोनू सूद आलिया भट्टच्या समर्थनार्थ पुढे आले

मौनी रॉय आणि सूरज नंबियार यांनी एका संयुक्त निवेदनातून विभक्त होण्याची घोषणा करत, लग्नाच्या चार वर्षांनंतर आपला संसार संपवला

Madhuri Dixit Birthday Special एकेकाळी पॅथॉलॉजिस्ट बनण्याचे स्वप्न पाहिले होते; मग 'धक-धक गर्ल' म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली

Somnath Temple अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले सोमनाथ ज्योतिर्लिंग भगवान शिवाच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी पहिले

'रामायण'मधील रामाने अयोध्येत मोठी गुंतवणूक केली, रणबीर कपूरने कोट्यवधी रुपयांचा भूखंड खरेदी केला

पुढील लेख
Show comments