Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कंगना राणौत न्यायालयात हजर झाल्या नाही,वकिल म्हणाले की कोविडची लक्षण आढळली

Webdunia
मंगळवार, 14 सप्टेंबर 2021 (14:04 IST)
मानहानीचा खटल्यात बॉलिवूड अभिनेत्रीला आज मुंबई न्यायालयात हजर होण्यास सांगितले होते,पण ती कोर्टात हजर झाली नाही.अंधेरीतील दंडाधिकारी न्यायालयात हजर न झाल्याबद्दल अभिनेत्रींचे वकिलांनी त्यांची प्रकृती बरी नाही त्यांना कोविडचे लक्षण आढळून आले आहेत असे सांगितले.
 
सांगू या की,जावेद अख्तर यांनी अंधेरीतील दंडाधिकारी न्यायालयात कंगनाच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता.या मध्ये कंगनावर टीव्ही झालेल्या मुलाखतीच्या दरम्यान अख्तरविरुद्ध कथितपणे बदनामीकारक आणि निराधार वक्तव्य केल्याचा आरोप केला आहे.

जावेद अख्तरने कंगनावर आरोप केला होता की,अभिनेत्रीने एका टीव्ही मुलाखतीदरम्यान त्याच्यावर खोटा आरोप केला होता की त्यांनी कंगनाला हृतिक रोशनवर दाखल केलेला खटला मागे घेण्याची धमकी दिली होती. एवढेच नाही तर जावेद अख्तरने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, कंगनाने अख्तर यांना आत्मघातकी टोळीचा भाग असल्याचे म्हटले होते.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ मालिकेत रोनित रॉय राजा सोमेश्वरची भूमिका साकारणार

३२ वर्षीय प्रसिद्ध रॅपरची आत्महत्या, कुटुंबाने त्याच्या पत्नीवर गंभीर गुन्ह्यांचा आरोप केला

हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय? चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित

सुरक्षित इंटरनेट दिनी यूनिसेफ इंडिया सोबत आयुष्मान खुराना जोडला गेला

चित्रपट 'छावा' सध्या चर्चेत, पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार

सर्व पहा

नवीन

प्रेमाचा गोडवा घेऊन आला ‘गुलकंद’चा टिझर

नीमराणा किल्ला पॅलेस अलवर राजस्थान

छावा चित्रपट बघून प्रेक्षक झाले भावूक

एकता कपूरच्या वकिलाने बजावली नोटीस, 100 कोटींच्या मानहानीची चर्चा

सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात होणार

पुढील लेख
Show comments