suvichar

ज्येष्ठ अभिनेत्री शम्मी उर्फ नर्गिस रबाडी यांचे निधन

Webdunia
मंगळवार, 6 मार्च 2018 (17:03 IST)

अभिनेत्री शम्मी उर्फ नर्गिस रबाडी यांचे आज पहाटे मुंबई येथे निधन झाले. हिंदी चित्रपट सृष्टीतील सुवर्ण काळातील सुमारे दोनशे चित्रपटांतून शम्मी यांनी अभिनय केला. त्यांचा जन्म २४ एप्रिल १९२९ मध्ये गुजरात राज्यातील पारशी कुटुंबात झाला. मल्हार', 'संगदिल', 'पहली झलक', 'कंगन', 'बंदिश', 'आझाद', 'दिल अपना और प्रीत पराई'... अशा अनेक चित्रपटातील त्यांच्या भूमिका रसिकांच्या कायम स्मरणात राहतील.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही बातमी दिली आहे. त्यांचे कलाविश्वातील योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे अमिताभ यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे. प्रिया दत्त यांनी देखील ट्विटच्या माध्यमातून ज्येष्ठ अभिनेत्रीला श्रद्धांजली वाहिली आहे. 

त्यांनी फराह खान आणि बोमन इरानीच्या 'शीरी फरहाद की तो निकल पडी' हा त्यांचा अखेरचा चित्रपट होता. याशिवाय 'हम साथ साथ है', 'गोपी किशन'  यासारख्या गाजलेल्या चित्रपटात त्यांनी आपल्या अभिनयाचा बाज दाखवून दिला होता. याशिवाय छोट्या पडद्यावरील अनेक मालिकेत त्यांनी काम केले होते. त्यातील 'जबान संभाल के', 'श्रीमान श्रीमती', 'कभी ये कभी वो' या मालिका चांगल्याच गाजल्या होत्या.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दीपिका पदुकोण दुसऱ्यांदा आई होणार, आनंदाची बातमी शेअर केली

Bigg Boss Marathi 6 Winner तन्वी कोलते ठरली विजेती! ट्रॉफीसह जिंकली लाखो चाहत्यांची मने

धुरंधर २' ने इतिहास रचला, सर्वाधिक कमाई करणारा भारतातील तिसरा सर्वात मोठा चित्रपट ठरला

'टाईम' मासिकाच्या १०० सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत रणबीर कपूरचा समावेश; यादीत स्थान मिळवणारा एकमेव भारतीय अभिनेता

अभिनेत्री लारा दत्ताने वयाच्या २२ व्या वर्षी मिस युनिव्हर्स बनून इतिहास रचला; बॉलिवूडमध्ये शानदार पदार्पण

सर्व पहा

नवीन

काजल अग्रवाल आणि श्रेयस तळपदे यांचा चित्रपट "द इंडिया स्टोरी" या तारखेला प्रदर्शित होणार

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सहा वर्षांनंतर रिया चक्रवर्तीला मोठा दिलासा, न्यायालयाने बँक खाती तात्काळ फ्री करण्याचे आदेश दिले

भारतातीलच नव्हे तर आशियातील सर्वात मोठ्या किल्ल्यांपैकी एक किल्ला कुठे आहे? ज्यात अनेक रहस्ये दडलेली आहे

द इंडिया स्टोरी’ २४ जुलैला प्रदर्शित; काजल अग्रवाल–श्रेयस तळपदेची नवी जोडी चर्चेत

धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या टिप्पणीमुळे रितेश देशमुख नाराज, बागेश्वर बाबांनी माफी मागितली

पुढील लेख
Show comments