Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कार्तिक-जान्हवी यांच्यात दुरावा?

Webdunia
शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021 (16:25 IST)
चित्रपटसृष्टीत सतत कोणत्या न कोणत्या स्टार कलाकारांच्या अफेअरच्या चर्चा सुरूच असतात. तशाच त्यांच्या नातेसंबंधातील दुराव्याच्या गोष्टीही समोर येतात. अशी एक चर्चा कार्तिक आर्यन आणि जान्हवी कपूर यांच्याबाबतीत सुरू आहे. कार्तिक आणि जान्हवी या दोघांना अनेकवेळा स्पॉट करण्यात आले होते. नवीन वर्षाच्या सुरुवातीलादेखील या दोघांना गोव्यात एकत्रित सेलिब्रेशन करताना स्पॉट करण्यात आले होते. त्यानंतर आता दोघांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केले आहे. परंतु दोघांनी एकमेकांना अनफॉलो का केले यामागचे कारण अद्याप समोर आले नाही. 
 
कार्तिक आणि जान्हवीच्या चाहत्यांना वाटते की, त्या दोघांमध्ये दुरावा‍ निर्माण झाल्याने त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हा इशारा दिला आहे. सोशल मीडियावर दोघेही खूप अॅहक्टिव्ह असतात. आश्चर्याची बाब म्हणजे जान्हवी आणि कार्तिक हे दोस्ताना-2 मध्ये एकत्रित काम करत आहेत. या चित्रपटाचे शूटिंग अद्याप सुरू करण्यात आलेले नाही. पण त्यापूर्वीच दोघांनी एकमेकांना अनफॉलो केल्याने चाहत्यांची धाकधूक वाढली आहे. या दोघांमधील रिलेशनशिपवर चाहत्यांमध्ये अनेक चर्चा रंगत आहेत.  

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

पुढील लेख
Show comments