Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ऐश्वर्या का नाहीये सोशल मीडियावर ?

Webdunia
अधिकतर बॉलीवूड सेलिब्रिटीज सोशल मीडियावर सक्रिय असतात. दुसरीकडे रणबीर कपूर, ऐश्वर्या राय बच्चन सारखे कलाकारही आहेत जे यापासून लांब राहतात. अलीकडेच ऐश्वर्याने सांगितले की ती सोशल मीडियावर का नाहीये?
ऐश्वर्याप्रमाणे सोशल मीडियावर व्यस्ततामुळे आम्ही रचनात्मक कामांपासून दूर होऊन जातो. आम्हाला 24 तासात खूप काम करायचे असतात. अशात सोशल मीडियावर खूप वेळ खर्च करण्याने काही फायदा होत नसतो उलट वेळ वाया जातो. आम्ही किती लोकं असे बघितले आहे जे फोन सोडून जमिनीवर पडलेला कचरा उचलून डस्टबिनमध्ये टाकतात. सोशल प्लॅटफॉर्मवर लोकं फक्त स्वच्छतेच्या गोष्टी करतात परंतू ठोस कार्य करणार्‍यांची संख्या फार कमी आहे. 
 
एकूण ऐश्वर्या सोशल मीडियावर राहणे वेळेचा अपव्यय आहे.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

पुढील लेख
Show comments