Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

या तिघांनी दिला होता बजरंगी भाईजानला नकार

Webdunia
गुरूवार, 30 जुलै 2015 (14:24 IST)
बजरंगी भाईजान सुपरहिट हिट झाली. याने सलमान पुन्हा एकदा चमकला. पण खरं पाहिले तर सलमान या चित्रपटासाठी पाहिली पसंत नव्हता.
 
वी. विजयेन्द्र प्रसादने नायक म्हणून आमिर खान हे डोक्यात ठेवून 'बजरंगी भाईजान' लिहिली होती. आमिरला ही स्क्रिप्ट आवडली देखील होती पण तो 'पीके' करण्यात व्यस्त होता. आणि त्यानंतर आमिरने 'दंगल' सुरू करायची हे निश्चित केले होते. म्हणूनच त्याने बजरंगी भाईजानला नकार दिला.


दक्षिण भारतीय सुपरस्टार रजनीकांतला बजरंगी भाईजान ऑफर करण्यात आली होती पण त्याने ह्या चित्रपटाला सरळ नकार दिला.

रितिक रोशनला ही स्क्रिप्ट ऑफर झाली होती आणि त्याला कथा आवडली होती. राकेश रोशन चित्रपट बनविण्यासाठी तयार झाले पण विजयेन्द्र प्रसादने सह-निर्माता बनण्याचा हट्ट धरला. राकेश रोशनला ही गोष्ट काही पटली नाही आणि त्यांनी चित्रपट बनविण्यासाठी नकार दिला.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

विक्रांत मॅसी मुलासोबत वेळ घालवतानाचे पत्नीने ने शेअर केले फोटो

Met Gala 2024 : 1965 तासात तयार झाली आलियाची सुंदर साडी, 163 कारागिरांनी योगदान दिले

सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी पाचव्या आरोपीला अटक

Tourist attraction पर्यटकांचे आकर्षण: बोर व्याघ्र प्रकल्प

रिॲलिटी शोमध्ये करण जोहरला रोस्ट केले, चित्रपट निर्माता संतापला

Show comments