Dharma Sangrah

बुद्ध म्हणतात हे उपाय करून राग दूर होईल

Webdunia
भगवान बुद्ध यांच्याप्रमाणे संताप केल्याने मनुष्याचा चेहरा कुरूप होऊन जातो. त्याला दुख होतं, तो व्यक्ती चुकीचे कार्य करतो आणि त्याची संपत्ती नष्ट होते. संतापल्याने बदनामी होते. मित्र- नातेवाईक सोडून जातात. अशा प्रकारे अनेक संकटांना समोरा जावं लागतं.
 
भगवान गौतम बुद्ध यांच्याप्रमाणे राग किंवा संताप उत्पन्न झाल्यावर या 5 प्रकारे त्यापासून मुक्ती मिळू शकते.
1. मैत्री: ज्या व्यक्तीप्रती राग उत्पन्न होत असेल, त्याशी मैत्रीची भावना असू द्या.
 
2. करुणा: ज्या व्यक्तीप्रती राग उत्पन्न होत असेल, त्याच्याप्रती करुणेची भावना असू द्या.
 
3. मुदिता: ज्या व्यक्तीप्रती राग उत्पन्न होत असेल, त्याच्याप्रती आनंदाची भावना असू द्या.
 
4. दुर्लक्ष: ज्या व्यक्तीप्रती राग उत्पन्न होत असेल, त्याला दुर्लक्ष करण्याची भावना असू द्या.
 
5. कर्म: ज्या व्यक्तीप्रती राग उत्पन्न होत असेल, त्याबद्दल असा विचार करा की तो जो कर्म करतं आहे, त्याचे फल चांगले असो वा वाईट हे त्यालाच भोगावे लागतील.
सर्व पहा

नवीन

Basweshwar Jayanti 2026 Wishes in Marathi महात्मा बसवेश्वर जयंती शुभेच्छा

आरती सोमवारची

Akshaya Tritiya festival Special अक्षय तृतीयेला अश्या प्रकारे बनवा 'परफेक्ट' शाही आम्रस

Akshaya Tritiya 2026 अक्षय तृतीया संपूर्ण माहिती

अक्षय तृतीया 2026: तारीख, शुभ मुहूर्त, राजयोग आणि राशींना होणारे फायदे

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

पुढील लेख
Show comments