Festival Posters

कितीही वेळा द्या MPSCची परीक्षा आयोगाचा दिलासादायक निर्णय

Webdunia
गुरूवार, 16 जून 2022 (08:42 IST)
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. कारण, आता यापुढे विद्यार्थ्यांना कितीही वेळा एमपीएससीची परीक्षा देता येणार आहे. म्हणजेच, कमाल संधीची अट राहणार नाही.

यासंदर्भातील निर्णय आयोगाने आज प्रसिद्ध केला आहे. या निर्णयाचा फायदा राज्यभरातील हजारो विद्यार्थ्यांना होणार आहे. या नव्या निर्णयामुळे वेगवेगळ्या प्रवर्गातील उमेदवारांना त्यांना ठरवून देण्यात आलेल्या वयोमर्यादेत कितीही वेळा एमपीएससीच्या वेगवगेळ्या परीक्षा देता येणार आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

हिवाळ्यात फक्त दहा रुपयांत घरी टोनर बनवा

मुळासोबत या गोष्टी खाणे टाळा, मुळा खाण्यासोबत काय खाऊ नये

हिवाळ्यात सायनसच्या समस्यांपासून हा प्राणायाम आराम देतो, कसे करायचे जाणून घ्या

जातक कथा : अनुकरणाशिवाय ज्ञान

Winter Special Recipe आळिवाची खीर

पुढील लेख
Show comments