Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

संपुआ-रालोआ यांचा कुटील डाव-मायावती

वार्ता
बुधवार, 23 जुलै 2008 (11:28 IST)
ND
विश्वासमत ठरावात मनमोहन सिंग सरकारला पराभूत करणे निश्चित होते मात्र यूपीए आणि एनडीए यांनी आपसात कुटील डाव रचून सरकारला विजय मिळवून दिला असल्‍याचा आरोप बसपाच्‍या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उत्तर प्रदेशच्‍या मुख्यमंत्री मायावती यांनी केंद्र सरकारने विश्वासमत ठराव जिंकल्‍याबददल प्रतिक्रिया देताना केला आहे.

मायावती यांनी सांगितले, की त्‍यांच्‍या नेतृत्वाखाली सरकार बनविण्‍यासंदभा्रत तिस-या आघाडीने हालचाली सुरू केल्‍यानंतर रालोआ आणि संपुआ यांनी एकत्र येउन जाणून बुजून सरकारला विश्‍वासमत जिंकण्‍यास मदत केली आहे. दलित आणि शोषित समाजातील महिला पंतप्रधान बनू नये यासाठीच त्‍यांनी असा कुटील डाव रचल्‍याचा आरोप मायावती यांनी केला आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

मुंबई उच्च न्यायालयाने राणा दंपतीला दण्ड देण्याचा इशारा दिला

जायकवाडी मासेमारी : 'अपंग मुलाच्या इलाजासाठी रुपया-रुपया साठवते, मासे कमी झाले तर जगू कसं?'

राजर्षी शाहू महाराजांनी सव्वाशे वर्षांपूर्वी दिलेलं 50 टक्के आरक्षण नेमकं कसं होतं?

छत्रपती शाहू महाराज यांनी सामाजिक, शैक्षणिक विचारांनी महाराष्ट्राला कशी दिशा दिली?

हा भारतीय खेळाडू इंग्लंडविरुद्ध पहिला T20I सामना खेळणार आहे!

सर्व पहा

नवीन

अजित पवार गटाच्या नेत्यांना पक्षामध्ये सहभागी करण्यासाठी काही अटी राहतील-शरद पवार

मुख्यमंत्री शिंदे यांच्या आदेशानंतर पुण्यातील बार आणि हॉटेल्सवर मोठी कारवाई

कांदिवली परिसरात तरुणाची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

फडणवीसांनी दिला इशारा- शेतकऱ्यांना कर्ज देण्यास नकार देणाऱ्या बँकांविरुद्ध दाखल होईल FIR

मुंबईत बेस्ट बसने दुचाकीला उडवलं, चिमुकलीचा जागीच मृत्यू

Show comments