Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

१० तबलिगींना मुंबईतून अटक

Webdunia
मंगळवार, 28 एप्रिल 2020 (07:30 IST)
मुंबई पोलिसांनी तबलिगी जमातीतील १० जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले हे सगळे सदस्य इंडोनेशियाचे आहेत. त्यांच्यावर विविध कलमं लावण्यात आली आहेत. पीटीआयने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

निजामुद्दीन येथे मरकज कार्यक्रम पार पडला. त्यानंतर तिथून परतलेल्या या जमातातील अनेकांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे या लोकांनी स्वत सगळ्यांना क्वारंटाइन करण्यात आलं होतं. त्यांचा क्वारंटाइनचा कालवाधी संपल्याने आता पोलिसांनी त्यांना अटक केली आहे:हून समोर यावं असे आवाहन करण्यात येत होतं. त्या पार्श्वभूमीवर ही कारवाई महत्त्वाची मानली जाते आहे. या सगळ्यांना क्वारंटाइन करण्यात आलं होतं. त्यांचा क्वारंटाइनचा कालवाधी संपल्याने आता पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

सर्व पहा

नवीन

LIVE: 'निवडणुकीची शाई सॅनिटायझरने पुसली जात आहे', कुटुंबासह मतदान केल्यानंतर राज ठाकरे यांचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल

वर्धा येथील लाडकी बहीण योजना संकटात, पोर्टलच्या समस्यांमुळे लाभार्थ्यांना त्रास

१५ दिवसांत चांदीच्या किमती ५७,००० रुपयांनी वाढल्या, या शहरांमध्ये पहिल्यांदाच ३ लाख रुपयांच्या पुढे गेल्या

मुख्यमंत्र्यांनी मार्कर पेनच्या विधानाला चोख उत्तर देत म्हटले की, विरोधक त्यांच्या पराभवासाठी सबबी शोधत आहेत

राज ठाकरे यांनी पराभव स्वीकारला आहे का? आशिष शेलार यांनी पीएयू वादावर जोरदार हल्लाबोल केला

पुढील लेख
Show comments