Festival Posters

राज्यात २ हजार ५८५ नवे कोरोनाबाधीत दाखल

Webdunia
सोमवार, 1 फेब्रुवारी 2021 (07:54 IST)
राज्यात रविवारी २ हजार ५८५ नव्या कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढ झाली असून ४० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या २० लाख २६ हजार ३९९वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ५१ हजार ८२ जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात १ हजार ६७० रुग्ण बरे होऊ घरी परतले असून आजपर्यंत एकूण १९ लाख २९ हजार ५ बाधित रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.१९ टक्के एवढे झाले आहे. तर सध्या राज्यातील मृत्यूदर २.५२ टक्के एवढा आहे.
 
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ४६ लाख १७ हजार १६८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २० लाख २६ हजार ३९९ (१३.८६ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ९० हजार २३२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २ हजार २९४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तसेच सध्या राज्यात एकूण ४५ हजार ७१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

पंढरपूर ॲसिड हल्ला प्रकरणातील धक्कादायक सत्य समोर आले; आजारपणाच्या तणावाखाली भयानक कट रचला

राजधानी ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या महिलेकडून कोट्यवधी रुपयांचे कोकेन जप्त

रस्ते अपघातांवरून महाराष्ट्र सरकारवर टीका करीत सपकाळ यांनी सरनाईक यांच्या राजीनाम्याची मागणी केली

Ministry of Sports खेळरत्न आणि अर्जुन पुरस्कारांसाठीच्या निवड धोरणात बदल होणार

पुढील लेख
Show comments