Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वंदे भारत अभियानांतर्गत इंग्लंडमध्ये अडकलेल्या ३३१ भारतीय सुखरुप आपल्या देशात परतले

Webdunia
बुधवार, 13 मे 2020 (07:12 IST)
वंदे भारत अभियानांतर्गत एअर इंडियाच्या विमानांनी इंग्लंडमध्ये अडकलेल्या ३३१ भारतीयांची सुटका केली आहे. या प्रवाशांना घेऊन एक विमान सकाळी हैदराबाद इथं उतरलं.
 
त्यानंतर हेच विमान इंग्लंडच्या ८७ प्रवाशांना घेऊन दिल्लीमार्गे इंग्लंडला रवाना झालं. फिलिपाईन्सची राजधानी मनिला इथं अडकलेल्या १३९ भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन एक विमान गुजरातमध्ये अहमदाबाद इथं दाखल झालं.
 
हे सर्व विद्यार्थी आपापल्या गावांकडे रवाना झाले असून, तिथे त्यांना १४ दिवस संस्थात्मक विलगीकरणात ठेवलं जाणार आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments