Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईत गेल्या २४ तासांत ४४१ नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद तर 21 जणांचा मृत्यू

Webdunia
सोमवार, 4 मे 2020 (06:53 IST)
मुंबईत गेल्या २४ तासांत नव्या ४४१ रुग्णांची नोंद झाली आहे. तर २१ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील रुग्णसंख्या आता ८ हजार ६१३ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंतच्या मृतांची संख्या ही ३४३ झाली आहे. यासह कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत एकाच दिवसांत ९४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

पालिकेने केलेल्या ४६९ चाचण्यांमधून आजची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. यात ३० एप्रिल ते १ मे या कालावधीत झालेल्या आणि पॉझिटिव्ह निघालेल्या ६० अहवालांचा समावेश असल्याचं पालिकेने जाहीर केलं आहे. मुंबईत रुग्णांच्या वाढत्या संख्येसह कोरोनामुक्त होणाऱ्यांचा आकडा देखील वाढत आहे. एका दिवसांत १०० जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे आतापर्यंत बरे झालेल्यांचा आकडा हा १८०४ इतका आहे. 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments