Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोरोनाची साखळी तुटण्यास लागतात 28 दिवस

Corona chains
Webdunia
बुधवार, 15 एप्रिल 2020 (13:49 IST)
प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार आणि प्रशासनाला नागरिकांनी सहकार्य केल्यास आणि सर्व नियमांचे पालन केल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव थांबून साखळी तुटेल. असे झाल्यास जिथे कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत तिथे 28 दिवसांत नवीन रुग्ण आढळलाच नाही तर कोरोनाची साखळी तुटली असे स्पष्ट होते, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे.

देशातील कोरोना रुग्णांची संख्या 10363 वर गेली आहे. गेल्या 24 तासांत 1211 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून 31 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. यानुसार देशातील मृतांची एकूण संख्या वाढून 339 इतकी झाली आहे. तर 1036 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

सर्व पहा

नवीन

प्रकाश आंबेडकर यांनी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्र सरकारची तत्परता घाईघाईची असल्याचे म्हटले

LIVE: मुख्यमंत्र्यांनी नवीन इलेक्ट्रिक एसी बस मार्ग ए-३० ला हिरवा झेंडा दाखवला

नितेश राणे दहशतवाद्यांची भाषा बोलत आहे म्हणाले महाराष्ट्र समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अबू आझमी

UPSC परीक्षा उत्तीर्ण होऊ शकली नाही, विद्यार्थिनीने गळफास घेत केली आत्महत्या

हा नवा भारत कोणालाही छेडत नाही, पण जर कोणी छेडले तर ते त्याला सोडणार नाही-योगी आदित्यनाथ

पुढील लेख
Show comments