Dharma Sangrah

राज्यात प्रथमच नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक

Webdunia
मंगळवार, 28 जुलै 2020 (10:49 IST)
राज्यात प्रथमच सोमवारी कोरोनाच्या नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त नोंदविली गेली असून ८ हजार ७०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर ७ हजार ९२४ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख २१ हजार ९४४ झाली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५७.८४ टक्के आहे.  सध्या १ लाख ४७  हजार ५९२  रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
 
पाठविण्यात आलेल्या १९ लाख २५ हजार ३९९ नमुन्यांपैकी ३ लाख ८३  हजार ७२३ नमुने पॉझिटिव्ह (१९.९२ टक्के) आले आहेत. राज्यात ९ लाख २२ हजार ६३७ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४४ हजार १३६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २२७ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.६२ टक्के एवढा आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

धुक्यामुळे भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू

पंतप्रधान मोदींना इथिओपियाचा सर्वोच्च सन्मान प्रदान

ठाकरे कुटुंबाने एकत्र येऊन BMC निवडणूक लढवण्याची योजना आखली, तर काँग्रेसने ती स्वबळावर लढवण्याचा दावा केला

पत्नी बुरखा न घालता माहेरी गेली, संतापलेल्या पतीने पत्नी आणि दोन निष्पाप मुलींची हत्या केली, मृतदेह घरातील खड्ड्यात पुरले

मुंबईला मराठी महापौर मिळेल, भाजप नेते आशिष शेलार यांचा दावा

पुढील लेख
Show comments