Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सर्वाधिक कोरोनाप्रमाणेच मृत्यू झालेल्यांचेही प्रमाण राज्यात सर्वाधिक

Webdunia
बुधवार, 16 सप्टेंबर 2020 (08:27 IST)
महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तसेच कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचेही प्रमाण राज्यात सर्वाधिक असल्याची माहिती आता समोर आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही आकडेवारी तसेच  आलेख प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये कोरोनाने मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या सर्वात जास्त महाराष्ट्रात असून त्यानंतर कर्नाटक, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांचा अनुक्रमे नंबर येतो. त्यामुळे महाराष्ट्रासाठी कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असल्याचे यातून दिसून येत आहे. 
 
तसेच केंद्रीय मंत्रालयाने यावेळी माहिती दिली की भारतात १४ राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आहेत जिथे ५ हजाराहून कमी कोरोना रुग्णांची संख्या आहे. तर १८ राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आहेत जिथे कोरोनाबाधितांचा आकडा हा ५ हजार ते ५० हजाराच्या दरम्यान आहे. देशातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची सरासरी टक्केवारी ८.४ असल्याची माहिती यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी दिली.
 
 केंद्रीय मंत्रालयाने यावेळी माहिती दिली की भारतात १४ राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आहेत जिथे ५ हजाराहून कमी कोरोना रुग्णांची संख्या आहे. तर १८ राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आहेत जिथे कोरोनाबाधितांचा आकडा हा ५ हजार ते ५० हजाराच्या दरम्यान आहे. देशातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची सरासरी टक्केवारी ८.४ असल्याची माहिती यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी दिली.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments