Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्रात कोरोना अनियंत्रित 24 तासात 23 हजाराहून अधिक प्रकरणे

Webdunia
बुधवार, 17 मार्च 2021 (22:27 IST)
आज महाराष्ट्रात सर्वाधिक 23 हजारहुन अधिक नवीन कोरोनाबाधितांची प्रकरणे नोंदली गेली. बऱ्याच जिल्ह्यात प्रतिबंध आणि रात्रीचा कर्फ्यू जाहीर करून देखील महाराष्ट्रात प्रकरणे थांबत नाही. महाराष्ट्र सध्या  कोरोना विषाणूच्या साथीच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. या संदर्भात केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले. गेल्या आठवड्यात केंद्राची टीम कोविडच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्यात पोहोचली होती. या टीमने दिलेल्या माहितीच्या आधारे सचिवांनी राज्य सरकारला पत्र लिहिले. केंद्राने राज्यात खबरदारीमध्ये दुर्लक्षितपणा आणि कमकुवत यंत्रणा नमूद केली.  
कोरोना विषाणूंच्या वाढत्या घटनांमुळे या वेळी केंद्र आणि राज्यसरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त आता त्या राज्यात देखील कोरोनाची नवीन प्रकरणे वाढत आहे ज्या राज्यात आतापर्यंत कमी प्रकरणे होती.  
याच अनुक्रमात पंजाब,गुजरात, कर्नाटक,आणि राजधानी दिल्ली मध्ये देखील प्रकरणे वाढत आहे. 
 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments