rashifal-2026

महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेग सुरूच 27 हजाराहून अधिक प्रकरणे नोंदली गेली

Webdunia
शनिवार, 20 मार्च 2021 (21:39 IST)
महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेग सुरु असून कोरोना झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 27,126 नवीन प्रकरणे नोंदली गेली. याच काळात कोरोना मुळे 92 लोकांचा मृत्यू झाला आहे. संक्रमणाचे वाढते प्रकरण लक्षात घेता राज्य सरकार पुन्हा एकदा कठोर उपाययोजना करण्यावर विचार करीत आहे.
वाढत्या घटनांमध्ये नागपूरमधील लॉक डाऊन वाढविण्यात आले आहे. आता लॉकडाऊन 31 मार्च पर्यंत वाढविण्यात आले आहे. या पूर्वी हे 15 मार्च ते 21 मार्च पर्यंत लावले गेले होते. मुंबई शिवाय नागपुरात देखील कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहे.  
 
महाराष्ट्रातील एकूण प्रकरणे : 24,49,147
बरे झालेले रुग्ण  : 22,03,553
मृत्युमुखी  : 53,300
सक्रिय  केस : 1,91,006

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

एफआयआरमध्ये नाव नसणे म्हणजे क्लीन चिट नाही, पार्थ जमीन घोटाळ्यावर मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका

शिवसेनेचे 22 आमदार भाजपमध्ये जाणार!आदित्य ठाकरेंच्या दाव्याने गोंधळ

इंडिगो संकट जाणूनबुजून घडवले गेले होते का? सरकारने नोटीस बजावली, चौकशी सुरू

LIVE: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने MPSC ची पूर्वपरीक्षा पुढे ढकलली

वन्यजीवांसाठी अनंत अंबानी यांना जागतिक मानवतावादी पुरस्कार, वंताराला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली

पुढील लेख
Show comments