Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या येत्या पंधरा ते वीस दिवसात कमी होईल : आरोग्य मंत्री राजेश टोपे

Webdunia
शनिवार, 9 मे 2020 (09:30 IST)
मुंबईतली कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या येत्या पंधरा ते वीस दिवसात कमी होईल, असा विश्वास आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे. ते पीटीआयशी बोलत होते.
 
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल हे काल मुंबईत परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आले होते. कंटेन्मेंट झोनच्या सीमा बंद कराव्यात, तसंच बाधितांचा शोध-चाचणी आणि उपचार या त्रिसूत्रीचा प्रभावी वापर करावा, असं अग्रवाल यांनी सांगितल्याची माहिती टोपे यांनी दिली.
 
कमीत कमी वेळात जास्तीत जास्त चाचण्या कराव्या, बाधित रुग्ण शोध घेऊन त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना विलगीकरणात ठेवण्याची सूचनाही अग्रवाल यांनी केल्याचं टोपे यांनी सांगीतलं. राज्यातल्या एकूण १७ हजार ९७४ रुग्णांपैकी ११ हजार ३९४ रुग्ण मुंबईतले आहेत. 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments