Dharma Sangrah

3 मे पर्यंत भारतात लॉकडाऊन : पंतप्रधान नरेंद्र मोदी

Webdunia
मंगळवार, 14 एप्रिल 2020 (10:20 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देश 3 मेपर्यंत लॉकडाऊन करण्याची घोषणाही केली. पुढे ते म्हणाले तुम्हा सर्वांच्या त्यागामुळेच भारत आतापर्यंत कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यात यशस्वी झाला. त्यामुळेच कोरोनाविरोधात भारताची कोरोनाशी लढाई मजबूत आहे.
 
लॉकडाऊनबाबत बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, देशातील अधिकारी आणि नेत्यांसोबत बैठका घेण्यात आल्या होत्या. तसेच अनेक नागरिकांनीही भारतातील लॉकडाऊन वाढवण्यात यावा अशी मागणी केली होती. त्यामुळे आता देशातील लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देश 3 मेपर्यंत लॉकडाऊन करण्यात येत 
 
भारताने जर वेळीच कठोर निर्णय घेतले नसते तर आज भारताची परिस्थिती काय असती, याची कल्पनाही करवत नाही. सोशल डिस्टंन्सिंग आणि लॉकडाऊनचा फार मोठा फायदा देशाला झाला आहे. आर्थिकरित्या पाहिलं तर देशाला मोठी किमत चुकवावी लागली आहे. पण भारतीयांच्या तुलनेत ती किंमत काहीच नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

Suzie Bates Retirement: न्यूझीलंडच्या दिग्गज अष्टपैलू खेळाडू सुझी बेट्सने निवृत्ती जाहीर केली

अमेरिकेत पुढील तीन वर्षांसाठी एच-१बी व्हिसा मिळणार नाहीत! ट्रम्प प्रशासनाने काँग्रेसमध्ये विधेयक सादर केले

LIVE: शिक्षणविषयक निर्णयावरून गदारोळ, नागपूरमधील ६२० शाळांवर संकटाचे सावट

Maharashtra Din 2026 महाराष्ट्र दिन २०२६ इतिहास, महत्त्व, उत्सव आणि सोहळे

शिवसेनेचे नाव आणि निवडणूक चिन्ह (धनुष्यबाण) वादावर २९ एप्रिल, २०२६ रोजी सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार

पुढील लेख
Show comments