Dharma Sangrah

रेशन कार्ड असो वा नसो, धान्य द्या

Webdunia
शुक्रवार, 3 एप्रिल 2020 (17:06 IST)
देशभरात लागू असलेल्या लॉगडाऊन दरम्यान
गरीब आणि होतकरु कुटुंबांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून केंद्र सरकारकडून मोफत धान्याचं वाटप केलं जाणार आहे. यासाठी केंद्र सरकारने कोणतीही अट ठेवलेली नाही. मात्र, राज्य सरकारने अनेक अटी ठेवल्या आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला .
 
“आगामी 3 महिन्यांचे धान्य रेशन दुकानातून देताना केंद्र सरकारने कोणतीही अट ठेवलेली नाही. मात्र राज्य सरकारने अनेक अटी टाकल्या आहेत. आधी विकत मिळणारे रेशन घेतले तरच पुढचे धान्य मोफत मिळेल, ज्यांनी नियमित धान्य घेतले, त्यांनाच ते मिळेल, अशा स्वरुपाच्या या अटी आहेत”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
 
“माझी राज्य सरकारला नम्र विनंती आहे की, त्यांनी या अटी मागे घ्याव्यात. आज गरिबांना धान्य मोफत मिळणे अतिशय आवश्यक आहे. रेशन कार्ड असो वा नसो, धान्य देण्याचेच निर्णय अन्य राज्यांनी सुद्धा घेतले आहेत”, असे फडणवीस म्हणाले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

पुणे: पाय बांधून बॅटने मारहाण नंतर बोऱ्यात लपवली लाश; वकील, पत्नी आणि अल्पवयीन मुलीकडून अवैध संबंधाच्या शंकेतून सेक्रेटरीची क्रूर हत्या

नाशिक : परीक्षेसाठी लिफ्ट घेणे बेतले जीवावर; नववीच्या विद्यार्थ्याचा रस्ते अपघातात मृत्यू

महाराष्ट्रात इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी न शिकवणाऱ्या शाळांवर कारवाई करत दंड आकारला जाणार

विधानपरिषद निवडणुकीचे बिगुल: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 'भाकरी फिरवणार'; खराब कामगिरी करणाऱ्या मंत्र्यांची सुट्टी होण्याची शक्यता, शिवसेनेच्या हालचालींना वेग

आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका: "संविधानातील हस्तक्षेप लोकशाहीसाठी मारक," महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयक लोकसभेत फेटाळल्यानंतर पोस्ट व्हायरल

पुढील लेख
Show comments