Festival Posters

दिल्लीत अडकलेले महाराष्ट्रतील विद्यार्थी परतणार

Webdunia
शनिवार, 16 मे 2020 (09:32 IST)
उच्च शिक्षण व स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी नवी दिल्लीत गेलेले महाराष्ट्रातील सुमारे पंधराशेहून अधिक विद्यार्थी तिथे टाळेबंदीमुळे अडकून पडलेल आहेत. त्यांना राज्यात परत आणण्याच्या प्रयत्नांना यश आले असून शनिवारी ते राजधानी दिल्लीतून निघणार असल्याचे  सांगण्यात आले आहे. दिल्लीहून शनिवार संध्याकाळी ४ वाजता रेल्वे निघणार असून ती पुण्यामध्ये (रविवार) दिवशी संध्याकाळी ४ वाजता पोहचणार असल्याची माहिती खासदार मंडलिक यांनी दिली आहे.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

काँग्रेसचे बडे नेते व माजी केंद्रीय मंत्री केपी उन्नीकृष्णन यांचे निधन

धनंजय मुंडेंना लोकायुक्ताकडून क्लीन चिट

पुण्यात डिजिटल अरेस्टच्या प्रकार, नागरिकाला 10 कोटींना लुटले दोघांना अटक

बृहन्महाराष्ट्र मंडळाचे ७४वे अधिवेशन उत्साहात संपन्न

मराठी अभिनेत्रीचा मुलगा कुवेतमध्ये अडकला, मोदींना मदतीची हाक

पुढील लेख
Show comments