Festival Posters

राज्यपालांनी ३० एप्रिलपर्यंत भेटी रद्द केल्या

Webdunia
बुधवार, 1 एप्रिल 2020 (07:33 IST)
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राजभवनात येणाऱ्या लोकांच्या भेटी ३० एप्रिलपर्यंत रद्द केल्या आहेत. त्यामुळे आता महिनाभर राजभवनात येऊन कुणालाही राज्यपालांची भेट घेता येणार नाही.

ज्यांनी भेटीचे आरक्षण केले आहे, त्यांना कालांतराने राजभवनाला भेट देता येईल, असे ट्विट राजभवनाच्या हँडलवरून करण्यात आले आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

पनवेल-अलीपुरद्वार अमृत भारत एक्सप्रेस सुरू

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा २०२६ चे उद्घाटन केले

LIVE: विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा पिवळा इशारा जारी

महाराष्ट्रातील हवामानात बदल, काही भागात तीव्र उष्णतेच्या लाटा तर काही भागात पावसाचा इशारा

दिल्लीत तिहेरी हत्याकांड; पतीने पत्नी आणि तीन मुलींचा गळा चिरून केली निर्घृण हत्या

पुढील लेख
Show comments