Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

टोल वसुली आज पासून बंद

Webdunia
सोमवार, 30 मार्च 2020 (09:37 IST)
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिपत्याखालील टोल नाक्यांवरून माल वाहतूक (good transport) करणाऱ्या वाहनांवर आकारण्यात येणारी टोल वसुली आज रात्री १२ वाजल्यापासून बंद करण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबतची अधिसूचना आज जारी केली आहे.
 
त्यानुसार, या टोल वसुलीस दिनांक २९ मार्च २०२० च्या मध्यरात्रीपासून स्थगिती देण्यात आली आहे. टोलवसुलीच्या स्थगितीचे हे आदेश पुढील आदेश निर्गमित होईपर्यंत अंमलात राहतील, असे सार्वजनिक बांधकाम विभागाने कळविले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

PNB घोटाळ्यातील फरार मेहुल चोक्सीला अटक

LIVE: तळोजा कारागृहाचा प्रश्न संवेदनशील म्हणाले उदय सामंत

मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा, वर्ध्यातील शेतकऱ्यांना १२ तास मोफत वीज मिळणार

पंतप्रधान मोदींनी बाबासाहेब आंबेडकरांना वाहिली आदरांजली, म्हणाले- बाबासाहेबांची तत्वे विकसित भारताच्या निर्मितीला बळ देतील

‘पालिका निवडणुकीनंतर ठाकरेंचा पक्ष दिसणार नाही’, संजय शिरसाट यांचा दावा

पुढील लेख
Show comments