Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बांग्लादेश म्हणते...भारताचा चिडीचा ‘डाव’

Webdunia
शुक्रवार, 20 मार्च 2015 (14:46 IST)
वर्ल्डकप स्पर्धेमध्ये भारत आणि बांग्लादेश यांच्यातील उपांत्यपूर्व सामन्यावेळी पंचांनी मुद्दामून भारताकडून निर्णय दिले, वर्ल्डकप भारताने जिंकावा यासाठीच हा कट रचण्यात आल्याचा आरोप बांगलादेश क्रिकेट बोडार्चे माजी अध्यक्ष मुस्तफा कमाल यांनी केला आहे.
 
या सामन्यात पंचांनी अनेक चुकीचे निर्णय घेतले असा आरोप करुन मुस्तफा कमाल म्हणाले, बांग्लादेश क्रिकेट बोडार्नेही पंचांच्या निर्णयाविरोधात आयसीसीकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्मा ९० धावांवर असताना फुलटॉस चेंडू टोलवण्याच्या नादात रोहित झेलबाद झाला होता.मात्र पंचांनी तो नो बॉल ठरवले व रोहितला जीवदान मिळाले. महमदुल्लाहचा शिखर धवनने सीमारेषेजवळ टिपलेला झेल वादग्रस्त ठरला होता.  या दोन्ही प्रकरणांमध्ये पंचांनी चुकीचे निर्णय दिल्याने बांग्लादेश पराभूत झाल्याची बांग्लादेशी क्रिकेटप्रेमींना वाटते. ढाकामध्ये सामन्यातील पंचांविरोधात निदर्शनंही करण्यात आली.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

बीसीसीआयने हर्षित राणाला 100 टक्के दंड ठोठावला

LSG vs MI: रोमहर्षक सामन्यात लखनौने मुंबईचा चार गडी राखून पराभव केला

T20 WC: T20 विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर,केएल राहुलला संघातून वगळले

MI vs LSG : भारतीय संघ निवडीपूर्वी लखनौ-मुंबई सामना,संभाव्य प्लेइंग-11 जाणून घ्या

IPL 2024: फिल सॉल्टने सौरव गांगुलीचा मोठा विक्रम मोडला

Show comments