rashifal-2026

Ind Vs Pak : भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानविरुद्ध रेकॉर्ड बुकमध्ये नाव नोंदवले

Webdunia
रविवार, 15 ऑक्टोबर 2023 (13:15 IST)
Ind Vs Pak : विश्वचषकात भारतीय गोलंदाज उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर शनिवारी पाकिस्तानविरुद्ध शार्दुल ठाकूर वगळता प्रत्येक भारतीय गोलंदाजाने 2-2 विकेट्स घेतल्या. यासह भारतीय गोलंदाजांनी रेकॉर्ड बुकमध्ये आपले नाव नोंदवले आहे. 
 
नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात पाकिस्तानने प्रथम गोलंदाजी करताना 42.5 षटकात 191 धावा केल्या आणि सर्वबाद झाले. एकदिवसीय विश्वचषकात पाच गोलंदाजांनी एका डावात 2-2 विकेट घेण्याची ही तिसरी वेळ आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताकडून जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. 
 
एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत 5 गोलंदाजांनी एका डावात 2-2 विकेट्स घेण्याचा पहिला पराक्रम 2011 मध्ये केला होता. 2011 च्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात पाच गोलंदाजांनी 2-2 विकेट घेतल्या होत्या. 2015 मध्ये, क्राइस्टचर्च येथे न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका यांच्यातील सामन्यात 5 गोलंदाजांनी 2-2 विकेट घेतल्या होत्या. एकदिवसीय विश्वचषकात भारताविरुद्ध पाकिस्तानची ही दुसरी सर्वात कमी धावसंख्या आहे. याआधी 1999 मध्ये पाकिस्तानी संघ 180 धावांत गारद झाला होता
 








Edited by - Priya Dixit    
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

IND vs SA ODI: शनिवारच्या निर्णायक सामन्यासाठी भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ विशाखापट्टणममध्ये दाखल

स्टार खेळाडू दुखापतीमुळे संपूर्ण हंगामासाठी बाहेर, आता रशीद खानला संघात समाविष्ट करण्यात आले

मोहम्मद शमीने निवडकर्त्यांना त्याच्या कामगिरीने चोख प्रत्युत्तर दिले, SMAT २०२५ सामन्यात धुमाकूळ घातला

IND vs SA 3rd ODI टीम इंडिया सहा वर्षांच्या विजयाच्या प्रतीक्षेनंतर विशाखापट्टणममध्ये खेळणार

दक्षिण आफ्रिका टी-20 मालिकेसाठी शुभमन आणि हार्दिकचे पुनरागमन, सूर्या कर्णधारपदी

पुढील लेख
Show comments