Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दिवाळीत दिवे का लावतात ?

Webdunia
रविवार, 23 ऑक्टोबर 2022 (10:30 IST)
दिवाळीच्या रात्री प्रत्येक घरात लावले जातात दिवे, जाणून घेऊया याचे कारण-
 
पृथ्वी, आकाश, अग्नी, जल, वायू, या पाचही घटकांनी दिवा तयार होतो, याने प्रकाश होतो आणि वातावरण शुद्ध होते.
 
धनत्रयोदशीपासून भाऊबीजपर्यंत दिवा लावल्याने पाच तत्वांचा समतोल साधला जातो आणि त्याचा प्रभाव व्यक्तीच्या आयुष्यावर वर्षभर राहतो.
 
दीपावलीच्या दिवशी केवळ महालक्ष्मी देवीसाठीच नव्हे तर पितरांसाठीही दिवे लावले जातात.
 
पितरांची रात्र दिवाळी-अमावस्यापासून सुरू होते, अशात दीप प्रज्वलनाची प्रथा आहे.
 
त्यांच्यासाठी प्रकाशाची व्यवस्था केली जाते जेणेकरून आपले पूर्वज मार्गापासून विचलित होऊ नयेत. बंगालमध्ये ही प्रथा प्रचलित आहे.
 
सर्वत्र अंधार असताना अमावस्येच्या दिवशी दिवाळी साजरी केली जाते. अंधारापासून मुक्त होण्यासाठी दिवा लावावा.
 
अमावस्येला वाईट शक्तींना कमजोर करण्यासाठी घराच्या प्रत्येक कोपऱ्यात दिवे लावले जातात.
 
भगवान श्रीरामाच्या आगमनानंतरही दीप प्रज्वलित करून आनंद साजरा करण्यात आला, त्यामुळेच दिवे लावले जातात.

संबंधित माहिती

Lord Hanuman 10 अचूक उपाय, ज्याने बजरंगबली प्रसन्न होतात, पैशाची कमतरता दूर होते, रोग आणि दुःख नष्ट होतात

Maruti Aarti मारुतीच्या आरत्या संपूर्ण मराठी

Akshaya Tritiya Upay हे 3 चमत्कारिक उपाय देवी लक्ष्मीला प्रसन्न करतील

आरती मंगळवारची

Akshaya Tritiya 2024 Daan अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या 5 गोष्टींचे दान आयुष्यातील सर्व समस्या दूर करतील

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments