Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आप पक्षाच्या आठ आमदारांनी राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला

आप पक्षाच्या आठ आमदारांनी राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला
Webdunia
शनिवार, 1 फेब्रुवारी 2025 (20:20 IST)
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे चार दिवस उरले आहेत. 5 फेब्रुवारीला होणाऱ्या मतदानापूर्वी राजधानीत मोठी उलथापालथ होताना दिसत आहे. या मालिकेत शुक्रवारी आम आदमी पक्षाचा राजीनामा दिलेल्या आठही आमदारांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला.
ALSO READ: बजेटपूर्वी एलपीजी सिलेंडर स्वस्त झाला, किंमत किती कमी झाली जाणून घ्या
24 तासांपूर्वीच या सर्वांनी आम आदमी पार्टीवर भ्रष्टाचार आणि भेदभावाचा आरोप करत पक्षाचा राजीनामा दिला होता. या सर्वांना 'आप'कडून तिकीट न मिळाल्याने ते सर्व नाराज झाले होते. तर भाजप आणि काँग्रेसने या आमदारांवर दबाव आणल्याचा दावा आम आदमी पक्षाने केला आहे.
ALSO READ: Delhi AAP Manifesto मध्यमवर्गीयांसाठी अरविंद केजरीवाल यांनी मोठी घोषणा केली, केंद्रासमोर ठेवली ७ कलमी मागणी
पक्षाचा राजीनामा दिलेल्या बहुतांश आमदारांची राजीनामे पत्रे सोशल मीडियावर  व्हायरल होत आहेत. राजीनामा देणारे कस्तुरबा नगरचे आमदार मदन लाल यांनी सांगितले की, मी इतर सहा आमदारांसह पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
ALSO READ: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपसाठी मते मागणार
त्यांनी आपला राजीनामा विधानसभा अध्यक्ष राम निवास गोयल यांना पाठवला आहे. मदन लाल यांच्याशिवाय, राजीनामा देणाऱ्या आप आमदारांमध्ये भावना गौर (पालम), नरेश यादव (मेहरौली), रोहित मेहरौलिया (त्रिलोकपुरी), पवन शर्मा (आदर्श नगर), बीएस जून (बिजवासन) आणि राजेश ऋषी (जनकपुरी), यांचा समावेश आहे. गिरीश सोनी (मादीपूर). पक्ष आणि त्यांच्या नेत्यांनी वर्षानुवर्षे प्रामाणिकपणे काम करून देखील दुर्लक्ष केल्याचा त्यांचा दावा आहे.
Edited By - Priya Dixit 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

वांग्ड्निश्चय आणि सीमांत पूजन विधी

ज्ञानेश्वरी संपूर्ण अध्याय (१ ते १८)

Holi Vastu Upay घरातील तिजोरी भरायची असेल तर होळीला करा हे 5 उपाय

काकडी खाण्याची सर्वोत्तम वेळ कोणती?जाणून घ्या

ऑफिसमध्ये चांगली छाप हवी असेल तर कामाच्या ठिकाणी या गोष्टी लक्षात ठेवा

सर्व पहा

नवीन

नागपुरात 3 मुलांची आई अल्पवयीन प्रियकरासह पळाली

LIVE: अदानी समूहाला दिलासा धारावी प्रकल्प थांबणार नाही

अदानी समूहाला दिलासा धारावी प्रकल्प थांबणार नाही!सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

अयोध्याहून दिल्लीला जाणाऱ्या ट्रेनमध्ये बॉम्बची धमकी ट्रेनची झडती सुरु

भारताचा सामना न्यूझीलंडशी,रीफेल आणि इलिंगवर्थ मैदानावर पंच असतील

पुढील लेख
Show comments