Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दसर्‍याच्या दिवशी विड्याचे सेवन करण्यामागे हे आहे 4 कारण ...

Webdunia
गुरूवार, 18 ऑक्टोबर 2018 (17:04 IST)
विजयादशमी अर्थात दसर्‍याचा सण संपूर्ण देशात साजरा करण्यात येतो. या दिवशी काही परंपरा देखील असतात, ज्यात एक आहे हनुमानाला पानाचा विडा अर्पित करणे आणि त्या विड्याचे सेवन करणे. खास करून जेव्हा हा सण मंगळवारी येतो. 
 
कारण - विड्याला प्रेम आणि विजयाचा प्रतीक मानण्यात आले आहे. तसेच विड्या शब्दाचा आपला एक विशेष महत्त्व आहे, ज्याला कर्तव्याच्या रूपात वाईटपणावर चांगल्यापणाची विजय मिळवण्यासाठी देखील बघण्यात येते. 
 
हेच कारण आहे की दसर्‍याच्या दिवशी रावण दहनानंतर विड्याचे सेवन केले जाते. दसर्‍याच्या दिवशी पानाचे सेवन करून लोक असत्या वर सत्याच्या विजयाचा आनंद साजरा करतात. पण या विड्याला रावण दहना अगोदर हनुमानाला अर्पित केला जातो, ज्याने त्यांचा आशीर्वाद आम्हाला मिळतो.
 
दसर्‍याच्या पानाने सेवन करण्यामागे एक कारण अजून आहे की या वेळेस मोसमात बदल होतो, ज्यामुळे संक्रामक आजारांचा धोका वाढतो. अशात विड्याचे सेवन करणे आरोग्यासाठी चांगले असते. 
 
एक कारण असे नवरात्र‍ित 9 दिवसाचा उपास केल्याने पचन क्रिया प्रभावित होते. अशात पानाचे सेवन केल्याने भोजन पचण्यास सोपे जाते.

संबंधित माहिती

श्री आनंदनाथ महाराज कृत श्रीगुरुस्तवन स्तोत्र

पती-पत्नीच्या वयात किती फरक असावा?

आरती मंगळवारची

श्री स्वामी समर्थ आरती Swami Samarth 3 Aartis

श्री स्वामी समर्थ काकड आरती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

पुढील लेख
Show comments