Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रावण दहन झाल्यावर हे करा, सर्व अडथळे दूर होतील

Webdunia
दसर्‍याला नीलकंठ पक्ष्याचे दर्शन शुभ मानले गेले आहे. या दिवशी पक्षी दिसल्यास वर्ष सुखात जातात.
रावण दहन झाल्यावर उरलेलं लाकूड मिळाले तर घरी आणून सुरक्षित जागेवर ठेवावे. याने नकारात्मक घरात प्रवेश करत नाही.
 
दसर्‍याच्या दिवशी लाल रंगाचे नवीन वस्त्र किंवा रुमालाने दुर्गा देवीचे पाय पुसून वस्त्र तिजोरीत ठेवावे. घरात बरकत येते.
 
दसर्‍याला देवी प्रवास करते म्हणून या दिवशी प्रवास करणे शुभ मानले गेले आहे. या दिवशी प्रवास केल्याने सर्व अडथळे दूर होतात. परदेशी प्रवासाची इच्छा बाळगणार्‍यांनी या दिवशी लहानच का नसो पण प्रवास करणे फायदेशीर ठरेल.
 
दसरा ते शरद पौर्णिमा पर्यंत चंद्र किरणे अमृत समान असतात. म्हणून दसरा ते शरद पौर्णिमेपर्यंत रात्री 15 मिनिट चंद्राकडे त्राटक बघावे. याने डोळ्यासंबंधी आजार दूर होतात आणि ज्योत तेज होते.
 
या दिवशी शमीच्या झाडाखाली दिवा लावल्याने प्रत्येक कार्यात विजय प्राप्त होते. शत्रू भय नसून आरोग्य आणि धनाची प्राप्ती होते.
 
या दिवशी जीवनात शुभता, यश मिळवण्यासाठी आपल्या घरात किंवा एखाद्या मंदिरात लाल झेंडा लावावा.

संबंधित माहिती

Lord Hanuman 10 अचूक उपाय, ज्याने बजरंगबली प्रसन्न होतात, पैशाची कमतरता दूर होते, रोग आणि दुःख नष्ट होतात

Maruti Aarti मारुतीच्या आरत्या संपूर्ण मराठी

Akshaya Tritiya Upay हे 3 चमत्कारिक उपाय देवी लक्ष्मीला प्रसन्न करतील

आरती मंगळवारची

Akshaya Tritiya 2024 Daan अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या 5 गोष्टींचे दान आयुष्यातील सर्व समस्या दूर करतील

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments