Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एप्रिलच्या मध्यापासून लोकसभा निवडणुका; आयोगाची तयारी सुरु

Webdunia
सोमवार, 3 मार्च 2014 (19:00 IST)
नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने तयारी सुरु केली असून एप्रिल महिन्याच्या मध्यापासून 
 
निवडणूक होण्याची शक्यता आहे. सहा ते सात टप्प्यात या निवडणुका होणार आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदान 10 एप्रिलला होण्याचे 
 
अनुमानही निवडणूक आयोगातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी व्यक्त  केले आहेत. आयोग लवकरच निवडणुकीच्या घोषणेसोबत राजकीय 
 
पक्षांसाठी आदर्श आचारसंहिता लागू करणार आहे.
 
15 व्या लोकसभेचा कार्यकाळ एक जून रोजी संपत आहे. त्यामुळे नव्या लोकसभेची स्थापना 31 मे रोजी करावी लागणार आहे. 
 
आयोगाने मतदान वेळापत्रक तयार केले असून त्याला अंतिम रुप देण्याची काम सुरु आहे. 
 
दरम्यान, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उमेदवार खर्चाची मर्यादा 40 लाखावरून 70 लाख रुपये करण्‍यात आली आहे. ‍याशिवाय 
 
मतदान यंत्रांवरील उमेदवारांच्या यादीत आता ‘वरीलपैकी कुणीही नाही’ या बटणाचा पर्यायही मतदारांसाठी उपलब्ध करून दिले जाणार 
 
आहे. 

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments