Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुख्यमंत्री चव्हाण यांचे केंद्र, पक्षश्रेष्ठींवर खापर

Webdunia
गुरूवार, 22 मे 2014 (14:17 IST)
काँग्रेसविरुध्द लोकांच्या मनात प्रचंड राग होता. दिल्लीतील आमच्या तिन्ही नेत्यानी (सोनिाया, राहुल गांधी व मनमोहनसिंग) जनतेशी अपेक्षित संवाद साधला नाही, अशा शब्दात पराभवाचे खापर काँग्रेसश्रेष्ठी आणि केंद्राच्या कामगिरीवर फोडून मुख्यमंत्रीत्र पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी हात झटकले.

राज्यात विधानसभेची एक पोटनिवडणूक आम्ही जिंकली. राज्य सरकारविरुध्द लाट असती तर आम्ही जिंकलो असतो काय, अशी मखलाशीही त्यांनी केली. रिसोडमध्ये काँग्रेसचे अमित झनक विजयी झाले आहेत. मुस्लीम मतदार काँग्रेसच पाठीशी उभा राहिल्याने विशिष्ट वर्ग आमच्याविरुध्द गेला काय? याचे परीक्षणही करणे गरजेचे आहे, असे चव्हाण म्हणाले. मोदींच्या सभांचे नियोजन व्यवसायिक पध्दतीने होते. आम्ही त्यात कमी पडलो, अशी कबुलीही त्यांनी दिली.  

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments